मुंबई : अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.


'सरकार म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल' असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. बजेटमध्ये विदर्भातील संत्री आहेत पण खानदेशातील केळी आणि कोकणातला आंबा कुठे आहे? असा सवाल त्यांनी केलाय.