मुंबई : लाल, अंबर दिवा व्हीआयपी गाडीवर न वापरण्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे.  आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र केंद्र सरकारकडून अद्याप राज्याला निर्णयाबाबत अधिसुचनाच आलेली नाही. त्यामुळे लाल दिव्याबाबतची आजपासून पासून होणारी अंमलबजावणी कठीण आहे. राज्याने लाल दिवे बंद करण्याबाबत बैठकीत कोणताही निर्णय घेतलेला नाही. 


मात्र १ मे २०१७ पासून व्हीआयपीच्या गाडीला अंबर दिवा काढून टाकण्याचे आदेश आहेत.