मुंबई : चांगलं गातात ते जास्त दारू पितात असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये शाहीर अमर शेख शताब्दी वर्ष कार्यक्रमामध्ये आठवलेंनी हे वक्तव्य केलं आहे. रामदास आठवलेंनी त्यांच्या कवितांच्या शैलीमध्ये ही टोलेबाजी केली आहे.


पाहा काय म्हणाले रामदास आठवले