मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत असून आजही राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा आकडा ४० अंशाच्या घरात होता.  उकाड्याने नागरिक हैराण झाले होेते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सर्वाधिक तापमान भिरा येथे ४६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात 


राज्यांत बहुतेक शहरात पारा ४० अंश सेल्सिअस...सर्वाधिक तापमान बिरा - ४६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.  


विदर्भात सर्वाधिक तापमान अकोल्यात ४३.८ इतके नोंदविण्यात आले. 


राज्यातील तापमान खालील प्रमाणे...


- अकोला अधिकतम तापमान ४३.८
- लातूर ३९ ℃
- भंडारा ३७                        
 - गोंदिया ३८
- चंद्रपूर - ४३.२ 
- अहनदनगर ३८
- मुंबई - ३५
- मालेगाव - ४३.५ 
- जळगांव - ४२.८ 
- सोलापूर - ४१.३ 
- पुणे - ४०.१ 
- नांदेड - ४१.५ 
- नाशिक- ४०.३
- औरंगाबाद - ४०.८
- नागपूर -४२.६ 
- परभणी - ४१.२