नवी मुंबई : 'अविश्वास ठरावाच्या वेळी मला बोलायचं होतं... राजशिष्टाचारानुसार सगळे बोलले. पण मला जाणीवपूर्वक बोलू देण्यात आलं नाही' अशी खंत व्यक्त केलीय नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविश्वास ठरावानंतर 'झी 24 तास'शी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.


'मला सर्व आरोप खोडून काढायचे होते. मी कधीच कुणाला उद्धट बोललो नाही' असंही मुंढे यांनी म्हटलंय. 


ते काय म्हणतायत ऐकूयात खुद्द त्यांच्याच तोंडून...