मोहाली :  भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनीने इतर फलंदाजांना तंबी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेत भारतीय फलंदाजी ६० टक्के विराट कोहलीवर अवलंबून आहे. आता इतर फलंदाजांनीही रन्स काढणे खूप महत्त्वाचे आहे.


आता सामाने खूप अवघड आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे गरजचे असल्याचे धोनीने मॅचनंतर झालेल्या प्रेझेंटेशनवेळी बोलत होता.