हरारे : दूसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने जिंम्बाब्वेचा १० विकेट्सने पराभव केला आहे. जिम्बॉब्वेने भारतासमोर ९९ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेत जिंम्बाब्वेने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमवत ९९ रन केले. बरिंदर सरनने ४ विकेट्स घेत जिंम्बॉब्वेची कंबर मोडली.


सीरीजमध्ये १-१ ने बरोबरी झाली आहे. मागच्या मॅचमध्ये भारताला २ रन्सने पराभव स्विकारावा लागला होता.