रिओ : भारतीय महिला तिरंदाजी टीमनं उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली आहे. रिकर्व प्रकारात भारताच्या  दीपिका कुमारी, लक्ष्मीराणी मांझी आणि बोम्बायला देवी या तिघींनी कोलंबियाच्या टीमला 5-3नं पराभूत करत उपांत्यापूर्व फेरी गाठली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता उपांत्यापूर्व फेरीत भारताचा मुकाबला रशियाशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणा-या टीममध्ये भारत 1हजार 892 गुणांची कमाई करत सातव्या क्रमांकावर आहे.