मोहाली : भारताच्या पुरुष संघाप्रमाणेच महिला संघासाठी आजचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना महत्त्वाचा असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंतच्या तीन सामन्यांपैकी भारतीय महिला संघाला केवळ एक सामना जिंकता आलाय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा दोन धावांनी पराभव झाला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही महिला संघाच्या पदरी पराभव पाडला. 


त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानला हरवल्यास भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडू शकतील.