हरारे :  अत्यंत चुरशी सामन्यात भारताने झिम्बाब्वेला तीन धावांनी पराभव करत टी २० सिरीज २-१ ने विजय मिळविला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या चेंडूपर्यंत ताणल्या गेल्या या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर विकेट मिळवत सिरीज आपल्या नावावर केली. चिंगबुरा आणि मरुमा यांची झुंज अपयशी ठरली. 


भारताकडून सरन आणि कुलकर्णीने २ विकेट तर पटेल आणि चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 


सुरूवातीला भारताकडून केदार जाधव याच्या ५८ धावांच्या खेळीमुळे १३८ धावांपर्यंत मजल मारता आली. 


पाहा लाईव्ह स्कोरकार्ड



पाहा लाईव्ह मॅच