मुंबई : रविवारी रात्री जवळपास भारतातील सर्वच जण झोपेत होते पण विराट कोहली आणि अश्विन या दोघांनी एक इतिहास लिहिला. भारतीय टीमने अश्विनच्या धारदार फिरकीच्या मदतीने वेस्टइंडिजच्या खेळाडूंना स्वस्तात माघारी पाठवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला सॅमुल्स आणि चन्द्रिका यांनी चांगली फलंदाजी केली. अश्विनने चन्द्रिकाला आऊट केलं आणि मग पुढचे ८ विकेट घेण्यास भारतीय टीमला जास्त वेळ लागला नाही. वेस्टइंडिजचे १३२ रन्सवर ८ विकेट पडले. त्यानंतर देवेंद्र बिसू आणि कार्लोस ब्रेथवेटने नवव्या विकेटसाठी ९५ रनची भागीदारी केली. पण बिसूला पुजाराच्या हाती कॅच आणि गैब्रीलला बोल्ड करत अश्विनने पहिली इंनिग संपवत भारताला विजय मिळवून दिला.


रहाणेने मॅचमध्ये एक अप्रतिम कॅच देखील पकडला. पाहा व्हिडिओ.