नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान यांच्या झालेल्या सामन्यात पाकिस्तान २१ रन्सने हरली. यामागचे खरं कारण आफ्रिदीने सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा पराभव का झाला, हे सांगताना आफ्रिदी म्हणाला आमचे खेळाडूंनी चांगली बॅटिंग केली नाही. तसेच टीममध्ये  बॅटिंग ऑर्डरमध्ये अडचण भासत होती. या कारणामुळे टीम गडबडून गेली आणि आपले टार्गेट पूर्ण करु शकलेली नाही. तसेच बॉलरसाठी मोहालीचे मैदान खास ठरले नाही. गोलंदाज स्ट्रेंथला फॉलो केले नाही.


ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ४ ओव्हरमध्ये ५० रन्स केले. बॉलरला चांगले यश आलेले नाही. त्यामुळे हे ५० रन्स पराभवाचे कारण झाले.