मुंबई : भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारतासाठी या मॅचमध्ये एक प्लस पॉईंट असणार आहे. ज्यामुळे भारताकडे जिकंण्याची संधी अधिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने मागील साडे तीन वर्षात एकदाही ऑस्ट्रेलिया विरोधात सामना गमावला नाही. टी-20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया भारताला पराभूत करण्यात अयशस्वी ठरला आहे.


दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या सिरीजमध्ये ५ वनडेमध्ये भारताने ४ मॅचमध्ये पराभव स्विकारला होता. पण टीम इंडियाने टी-20 रेकॉर्ड कायम ठेवला आहे.


भारतीय टीमला ऑस्ट्रेलिया विरोधातील मॅचमध्ये अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची अधिक गरज आहे. बांग्लादेश विरोधातील भारताची खराब फिल्डींग ही सगळ्यांसाठीच आश्चर्याचा