मुंबई : भारत असा देश जेथे आज ही काही लोकांना एक वेळचं जेवन घरातून बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही. त्यातच दुष्काळाची गंभीर समस्या ही जगणं कठीण करते. देशात असे अनेक लोक आहेत जे भीक मागून खातात. काही भीक मागणारी लोकं तर पैसे मागून व्यसनाच्या आहारी जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणालाही पैसे देण्याऐवजी खाण्यासाठी काही तरी घेऊन दिलेलं अधिक चांगलं. भारतातील एक भयानक वास्तव सांगणारा हा व्हिडिओ पाहा. तुम्हाला ही या लोकांचा आनंद कशात आहे आणि आपल्या आनंदा समोर त्यांचा आनंद किती मोठा आहे हे कळेल.


पाहा व्हिडिओ