मुंबई : भारत असा देश आहे ज्यामध्ये सर्वाधिक भाषा बोलणारे, सर्वाधित जाती आणि धर्माचे लोकं राहतात. असहिष्णूतेच्या मुद्दावर अनेकांनी या देशात रान उठवलं. भारताचा सच्चा नागरीक हा समोरचा कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असला तरी त्याला आपल्या सारखंच समजतात. सर्व धर्माचे लोकं देशात आनंदाने आणि एकजुटीने राहतात. याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ