दिल्ली : इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू असून आज शेवटचा दिवस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंच ब्रेक पर्यंत श्रीलंकेच्या ११९ वर ४ विकेट्स गेल्या असून त्यांना जिंकण्यासाठी अजूनही २९१ रन्सचे अशक्यप्राय आव्हान आहे.


भारताची पकड मजबूत


 भारत या मालिकेत १-० असा आघाडीवर असून तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारताची पकड मजबूत पाहायला मिळत आहे.