रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी -२० सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आलाय. खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने १८.४ षटकांत ८ बाद ११८ धावा केल्या होत्या. 


सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.


या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, मनीष पांडे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह खेळत आहेत. 


तर दुसरीकडे डेविड वॉर्नरकडे ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.