मुंबई : आयपीएलच्या ११ व्या सीझनमध्ये सतत हाराकारी मागे लागलेल्या मुंबईच्या संघाला आता सूर गवसला आहे. चेन्नईच्या संघावर मुंबईनं ८ विकेटनं जिंकली. रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं हा विजय प्राप्त केला. 


चेन्नईने मुंबईसोमर १७० धावांच आव्हान ठेवल होत. ते मुंबईच्या संघान  गडी राखुन पार केल. सुर्यकुमार ४४ तर लुईस ४७ रन्स केले. चेन्नईच्या अंबाती रायडूने ३५ बॉलमध्ये ४६ रन्स तर सुरेश रैनाने ४७ बॉलमध्ये ७५ रन्सची स्फोटक खेळी केली.