Maharashtra political । राजकीय भूकंपानंतर सर्वपक्षीय नेते आमने-सामने येणार?

Fri, 07 Jul 2023-10:42 am,

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी आज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आलीय. राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच या बैठकीत सर्वपक्षीय नेते आमने-सामने येणारेत. मात्र ठाकरे गटाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link