पुणे । पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश - अजित पवार

Thu, 20 Sep 2018-9:10 pm,

पुणे : लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे, असं विधान अजित पवारांनी केलंय. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, ही चूक ज्यानं कुणी केली असेल, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, तरच पोलिसांचा दबदबा राहील, असं अजित पवार म्हणालेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link