अंबरनाथ । पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित

Sun, 30 Sep 2018-5:35 pm,

अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय . मे महिन्यात पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अंबरनाथ येथे येऊन या धरणाची पहाणी केली होती

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link