मुंबई । पाणीकपातीतून सुटका

Sat, 20 Jul 2019-1:50 pm,

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत झालेल्या जोरदार पावसामुळे सध्या ५२ टक्के म्हणजेच १९६ दिवसांना पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link