चिपळूण । भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस, शिवसेना-भाजपला जास्त काळजी

Wed, 03 Oct 2018-10:13 pm,

रत्नागिरी : डाव्या पायाची शीर तुटल्याने शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी विश्रांती घेत असलेल्या आमदार भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्या महिनाभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना भास्कर जाधवांची काळजी अधिक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link