नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ४७व्या मनकी बात मधून देशवासीयांशी संवाद साधला.. यावेळी त्यांनी देशवासियांना रक्षाबंधन तसेच गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या..


केरळमधील अपत्तीबाबत तीव्र दु:ख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये आलेला महापूरामुळे झालेल्या जीवीत तसंच वित्त हानीबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं.. या प्रसंगी संपूर्ण देशवासीयांनी केलल्या मदतीचं विशेष करुन एनडीआरएफच्या जवानांचंही कौतुक केलं..


खेळाडूंचे कौतूक


आशियायी खेळांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंचंही पंतप्रधानांनी कौतूक केलं.