नवी दिल्ली : भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपुष्टात येत आहे. त्या निमित्त आज राष्ट्रपती भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भव्य निरोपसमारंभ आयोजित करण्यात आला आहे.


 यात सर्वच खासदारांनी तयारी केली आहे. मोदी सरकार आणि संसद सदस्य त्यांना अविस्मरणीय फेयरवेल देणार आहेत अशी माहिती मिळत आहे.