श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावातून अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या आठ वर्षांच्या मुलीचे १ जानेवारी रोजी अपहरण झाले होते. मुलगी शाळेतून घरी न आल्याने ती हरवल्याची माहिती सोशल मीडियावर वायरल करण्यात आली होती. 


आरोपीनं अपहृत मुलीला पनवेल इथल्या आयटीआयमध्ये नेलं होतं. इथं व्हॉटसअप पोस्टमुळे एका शिक्षकानं मुलीला ओळखलं... आणि पोलिसांच्या मदतीनं तिची सुटका केली. 


पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केलीय.