कल्याण :  कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी मानपाडा पोलीसांनी 25 जणांना अटक केलीय. या सर्वांवर  जाळपोळ,दंगल माजवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांना कल्याण न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दखल करण्यात आले आहेत.  


तर मानपड्यात एक गुन्हा दाखल झालाय. मानपाडा पोलीस ठाण्यात 250 जणांवर गुन्हा दाखल आहेत.  त्यातल्या 25 जणांना अटक करण्यात आली आहे.