गोंदिया : गोंदियात सेल्फीच्या नादात दोघांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील ईटीयाडोह धरणावर हे दोघे फिरायला गेले होते. 


सेल्फी काढत असताना त्यांचा तोल गेला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी सेल्फी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि धरणातल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. रामदास गोटेफोडे आणि इजाज शेख अशी दोघा मृतांची नावं आहेत. ते दोघेही गडचिरोलीचे राहणार आहेत.


काढायला गेला सेल्फी कडक, रेल्वेने दिली थेट धडक


सेल्फी स्टंट फसला, लोकलने धडक दिल्याने तरूण गंभीर जखमी


सेल्फी काढण्याच्या नादात घडली डहाणू बोट दुर्घटना


सेल्फीमुळे भाजपाचे खा. किरीट सोमय्या झाले ट्रोल


विराट-अनुष्काचा बीच सेल्फी...