मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ तारखेला मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. घटनेचा जाब विचारण्यासाठी आपण हा मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोर्चात ठाणेकर आणि मुंबईकरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. प्रश्न संख्येचा नसेल, प्रश्न सुटण्याचा असेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


परळ आणि एलफिन्स्टनचा पूल हा एमएमआरडीए अंतर्गत येतो, असं सांगून हे काम नाकारण्यात आलं, आता यांनी ठरवावं कोणता भाग आणि कोणतं काम कुणाकडे येतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.