मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली आहे. विष प्राशन करून तिघांनी आपला जीवन प्रवास संपवला आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकचं खळबळ माजली आहे. आईससह मुलगा आणि मुलीने देखील आत्महत्या केली. आर्थीक अडचणीमुळे तिघांनी आत्महत्या केल्याचं कारण समोर आलं आहे. 


विष प्राशन केल्यानंतर त्रास होऊ लागल्याने तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती बिघडल्याने तिघांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री तिघांनी विष घेतले होते.