नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार झटका दिलाय. सर्वोच्च न्यायालायनं लालू प्रसाद यादवांवरचे आरोप रद्द करण्यास नकार दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंड हायकोर्टानं ही लालूंवरचे चारा  घोटाळा प्रकरणातले आरोप रद्द केले होते.


 1990मध्ये झालेल्या या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांचा प्रत्यक्ष सहभाग होता असा सीबीआयचा दावा आहे. तो सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलाय. यामुळे लालू प्रसाद यादव यांच्यासमोरील अडचणीत निश्चितच वाढ होणार आहे.