कराड : राज्यातील कष्टकरी शेतक-यांच्या जीवावर मजा मारणा-या शासनाला कर्जमाफी दयावीच लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रांतवाद न करता सर्वाना समान न्यायाने सबसिडी दयावी अन्यथा शेतकऱ्यांचा आसूड मंत्र्यावर चालवावा लागेल असा इशारा आमदार बच्चु कडू यानी कराड येथे दिला. 


सीएम ते पीएम आसुड यात्रेचे सातारा जिल्ह्यात कराड येथे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची उपस्थिती होती