वसई : वसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले आहेत, ५ जणांचा ग्रुप राजोडी बीचवर पिकनिकसाठी गेला होता.यात ४ जण समुंद्रात पोहण्यासाठी होते, त्याचा बुडून मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सर्वजण नालासोपारा येथील रहिवाशी आहेत.अर्नाळा सागरी पोलीस ठाणे आणि वसई विरार महापालिकेच्या अग्नी शमन दलाचे जवानांचे शोधकाम सुरु आहे


बेपत्ता मुलांची नाव- सन्नी अरुण पालव, रोहन , सुजित, चेतन 


ही चारही मुलं नालासोपारा छेडानगर येथील रहिवाशी आहेत.सात जणांचा ग्रुप आज राजोडी येथील समुद्र किनाऱ्यावर पिकनिक बनविण्यासाठी गेले होते.