नागपूर :  नागपुरात जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 


जागा वाटपासंबंधी अखेर पर्यंत बोलणी सुरू होती. पण काही विशिष्ट जागांवरून एकमत न झाल्याने आघाडी न करण्याचे ठरविण्यात आले.