रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माणगाव बाजारपेठेत ही वाहतूक कोंडी झाली. तब्बल 3 तास प्रवासी यामुळे खोळंबले. सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची गर्दी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.