यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये पुणे, जळगाव, सांगली-सातारा, यवतमाळ, नांदेड आणि गोंदिया-भंडारा या जागांचा समावेश आहे.