अहमदनगर : जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुकडी कॅनॉलचं पाणी शेतीसाठीही मिळावं अशी शेतक-यांची मागणी आहे. मात्र शेतीला हे पाणी दिल जात नाहीये. त्यामुळं ग्रामस्थ संतप्त झालेयत. 


कुकडी कॅनॉल आणि विसापूर कार्यक्षेत्रातल्या 7 गावांमध्ये याच मुद्दयावरून गाव बंदची हाक देण्यात आलीय.