मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्याकडे काळा पैसा आहे, त्यापेक्षा सामान्य मध्यवर्गीय अधिकच घाबरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घोषणा केल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांनी एटीएमवर गर्दी केली आहे. 


आज एटीएममधून किती पैसे काढणार...


आज तुम्ही एटीएमच्या बाहेर उभे असाल तर ४०० रुपयेच काढा. ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रुपये काढल्यास तुमच्याकडे ५०० किंवा १ हजार रूपयांची नोट येऊ शकते. त्यामुळे तुम्ही ४०० रुपये काढल्यास ४ नोटा येतील. याची नोंद घ्यावी.