मुंबई :   शिवसेनेचे राज्य सरकारमधले मंत्री विजय शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केलाय. मंत्रिमंडळात केवळ शिवसेनाच नाही तर भाजपच्या मंत्र्यांनाही विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप शिवतारेंनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मोदी पॅटर्न सुरु असून, ठराविक अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांपलिकडे इतरांना कोणालाही विचारात घेतले जात नाही, असे शिवतारे यांनी आरोप केला आहे.  त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी.