मुंबई : मराठा मोर्चेकरांशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच मुख्यमंत्र्यांच्या पदाला कोणताही धोका नाही, कोणतीही चूक नसताना पदावरून हटवण्याची भाजपची संस्कृती नसल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


मराठा मोर्चाबद्दल सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर मराठा सामाजाचा उद्रेक होऊ शकतो, असा सरकारला इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे.