मुंबई : कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इराणमध्ये फायनल मॅच रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनलमध्ये भारत आणि इराण यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. भारताचा कर्णधार अनुप कुमारसमोर आज इराणचे मोठे आव्हान आहे. 


हे आव्हान पेलताना टीम इंडियाला सपोर्ट कऱण्याचे आव्हान अनुप कुमारने भारतीयांना केलेय. टीम इंडियाच्या वतीने त्याने हे खुले पत्र लिहिलेय.