नागपूर : भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ५ धावांनी हरवले. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड टीमला १३९ धावा करता आल्या. इंग्लंडचे फलंदाज शेवटच्या षटकांत ८ धावा करु न शकल्याने भारताने हा सामना जिंकला. सोशल मीडियावरही या विजयाबाबत फनी कमेंट्स करण्यात आल्यात.