मुंबई : क्रिकेट प्रेमींसाठी एक चांगली बातमी. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लवकरच सामना होणार आहे. 1 जून ते 18 जून दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सामना होणार आहे. एकाच गटात दोन्ही संघ असल्याने हा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमी रंगतदार लढत पाहायला मिळते.


चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना होणार आहे. या दोन्ही संघात शेवटचा सामना 2016 मध्ये झाला होता. वर्ल्ड कप टी-20मध्ये सामना झाला होता. दुसऱ्या ग्रुपमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेटने पराभूत केले होते. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रमुख दावेदार मानला जात  आहे.