कोलकाता : आयपीएलमध्ये हैदराबाद आणि कोलकाता यांच्यामध्ये ५५ वा सामना रंगतोय. आजचा सामना कोलकातासाठी महत्त्वाचा आहे. कोलकात्याचा पराभव झाला तर त्यांना आव्हान कायम ठेवणं अजून कठिण होऊन जाईलव आणि हैदराबादचा विजय झाला तर बंगळुरुला क्वालीफाय होणं सोपं होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादने टॉस जिंकूण प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.