बंगळुरु : टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्या आज संध्याकाळी ७.३० होत आहे. या सामन्यात कपिल देव आणि शोएब अख्तर यांच्यासोबत अभिनेता शाहरुख खान कॉमेंट्री करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होता आहे. या सामन्याच्या कॉमेंट्रीसाठी शाहरुख आपल्या सिनेमा शूटिंगच्या ब्रेकमध्ये मुंबईतील स्टुडियोत जाणार आहे. तो कपिल देव आणि शोएब अख्तर यांना जॉईन करणार आहे.


दरम्यान, टीम इंडियाला बांग्लादेश विरोधात मोठ्या फरकाने जिंकण्याची गजर आहे. तरच भारताचे वर्ल्ड कपमधील स्थान कायम राहिल.  टीम इंडिया आपला ग्रुपमधील तीसरा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकला नाहीतर भारतासाठी सेमी फायनल अवघड जाईल. न्यूझीलंड विरोधात भारताना सामना गमावला आहे.