धर्मशाळा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण या मॅचमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहली खेळणार का नाही याबाबत अजूनही साशंकता कायम आहे. पूर्णपणे फिट असेन तरच ही मॅच खेळेन असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीला बॅकअप म्हणून मुंबईकर श्रेयस अय्यरला टीम इंडियात पाचारण करण्यात आलंय. रांची टेस्टमध्ये कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. खांद्याच्या दुखापतीतून विराट शंभर टक्के सावरलेला नाही.