मुंबई : खरं प्रेम कधीही संपत नाही असं म्हणतात. मात्र हल्ली फास्ट लाईफस्टाईलच्या जगात प्रेमाची व्याख्याही बदललीये.व्हिडीओ बातमीच्या शेवटी. प्रेमविवाह केल्यानंतर अनेकदा जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. या दुराव्याची दरी इतकी वाढत जाते की त्याचा परिणामाचे रुपांतर घटस्फोटात होते. मात्र या नात्यांची वीण इतकी सैल असते का? हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच प्रेमाचा खरा अर्थ जाणवेल. ही कहाणी आहे जय आणि सुनीता यांची. प्रेमाच्या या अनोख्या गोष्टीचा पाहा सुंदर व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING