मुंबई : रिलायन्स आणि एअरटेलनंतर आता टेलिकॉम कंपनी वोडाफोननेही मुंबईमध्ये ४जी सर्व्हिस सुरु केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी याचे उद्घाटन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तरी ४जी सर्व्हिस काही भागांपुरती मर्यादित आहे. मार्चपर्यंत संपूर्ण मुंबईत ही सेवा सुरु होणार आहे. याआधी वोडाफोनने दिल्लीमध्ये ४जी सर्व्हिस सुरु केली होती. 


४जी प्लानचे सिम घेणाऱ्यांना एक जीबी डेटा फ्री मिळणार आहे.