मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव या 4 अक्षरांनी सुरू होते त्यांना भाग्याचे धनी मानले जाते. या अक्षराच्या मुलींना सासरच्या घरात देखील खूप प्रेम मिळतं. ती तिच्या स्वभावाने सर्वांची मनं जिंकते. ती एक चांगली सून आणि चांगली पत्नी असल्याचे देखील सिद्ध करते. या अक्षराच्या मुलींचा स्वभाव इतरांची काळजी घेणे आणि मदत करणे आहे. ती तिच्या कुटुंबातील सर्व लोकांची विशेष काळजी घेते. ती एकदा जे काम करायचा विचार करतो, ते पूर्ण करण्यासाठी ती खूप मेहनत घेते. तसचे ती नवरा आणि सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानली जाते. चला तर मग याबाबत जाणून घेऊया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

A अक्षर : ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते त्यांना भाग्यावान समजले जाते. त्या त्यांच्या स्वभावाने सर्वांची मने जिंकते. तसेच त्यांचं कुटुंबातील सदस्यांवर खूप प्रेम असतं. या अक्षराच्या मुली त्यांच्या मनात जे येईल ते त्या स्पष्टपणे बोलतात. त्यांच्यावर मां लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यांना खूप चांगले सासर मिळण्याची शक्यता आहे. त्यांना सासरच्या मंडळींकडूनही खूप प्रेम मिळतं.


D अक्षर : ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते त्या बुद्धिमान आणि मेहनती समजल्या असतात आणि त्या पटकन हार मानत नाही. तसेच कोणाचेही मन त्या पटकन जिंकतात. त्यांना मोठ्यांचा खूप आदर असतो, त्यामुळे कोणी दुखावले तर जाणार नाही ना याकडे त्या बारकाईने लक्ष ठेवतात. सासरच्या मंडळींची मनं जिंकण्यात त्या यशस्वी ठरतात. त्यांना सर्वत्र खूप प्रेम आणि आदर मिळतो. यामुलींशी लग्न केलेल्या मुलाचे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे नशीब तिच्या घरी येण्याने उजळतं.


L अक्षर: ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते, त्या हृदय आणि मनाने खूप मजबूत असतात. ती तिच्या स्वभावाने कोणाचीही मनं जिंकते. त्यांच्यावर मां लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यांना आयुष्यात क्वचितच पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.


घर असो किंवा ऑफिस, प्रत्येक ठिकाणी ते स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. ज्या घरात त्या सून म्हणून जातात, त्या घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता नसते.


P अक्षर: ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते त्या चांगल्या सून ठरतात. सासरच्या घरात त्यांना खूप प्रेम आणि आदर मिळावा अशी अपेक्षा असते. महत्त्वाच्या कामात त्यांचे मत घेणे सर्वांनाच आवडते. ती आपल्या पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे भाग्य उजळते.