नवी दिल्ली । #METOO प्रकरणाची मनेका गांधी यांनी घेतली गंभीर दखल

Fri, 12 Oct 2018-11:45 pm,

नवी दिल्ली : हॅश टॅग मी टू प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणांच्या जनसुनावणीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची चार सदस्यीय समिती नियुक्त करणार असल्याचं मनेका गांधींनी सांगितलंय. मेनका गांधी म्हणाल्या, 'मला प्रत्येक तक्रारीचा त्रास आणि धक्का समजू शकते.' कोणाला किती वेदना झाल्यात याची गांभिर्य लक्षात घेऊन चौकशीचा निर्णय घेतला गेलाय. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे, असे त्या म्हणाल्यात.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link